महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उघडण्याकरिता लोकांकडे भीक मागितली असे विधान करून महापुरुषांचा अपमान करणारे वक्तव्य बिजेपी चे वाचाळ चंद्रकांत पाटील यांनी केले.त्याचा निषेध म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) मनमाड शहरा च्या वतीने जोडे मरो आंदोलन करण्यात आले ह्या आंदोलन प्रसंगी कार्यकर्ते व महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होते.
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन
मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...






