loader image
[ays_poll id=7]

अरुणाचल प्रदेशात चिनी सैनिक आणि भारतीय लष्करात झटपट – ३० सैनिक जखमी

Dec 12, 2022


अरुणाचल प्रदेशमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झटापट झाल्याची बातमी समोर येत आहे. या झटापटीत दोन्ही देशांचे सैनिक जखमी झाल्याचे वृत्त आहे.
तवांगजवळ ही झटापट झाली. भारतीय जवानांनी चीनला चोख प्रत्युत्तर दिले आहे. याबाबत अद्याप भारतीय लष्कराकडून अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. याआधी ऑक्टोबर 2021 मध्ये अरुणाचल प्रदेशातील यांगसे येथे दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये वाद झाला होता.

या झटापटीत भारताचे 30 हून अधिक जवान जखमी झाले आहेत. यात अनेक चिनी सैनिकही जखमी झाले आहेत. ज्यांची संख्या जास्त आहे.


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-नांदगाव – ४० गाव रोडवर गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा अपघात – चालक जखमी

बघा व्हिडिओ-नांदगाव – ४० गाव रोडवर गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा अपघात – चालक जखमी

नांदगांव : मारुती जगधने भरधाव वेगाने वाहन चालवल्यामुळे अपघात होण्याची शक्यता खूप वाढते. त्यात काही...

read more
.