loader image
[ays_poll id=7]

मोदी सरकारचा मध्यम वर्गाला दिलासा,शेती उद्योग क्षेत्राला गती देणारा ऐतिहासिक संकल्प – नितीन पांडे

Feb 1, 2023


संपूर्ण जगावर गेल्या दोन वर्षा पासून कोविड चे संकट असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व मध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी देशातील मध्यमवर्गाची अनेक वर्षाची मागणी पूर्ण करीत व्यक्तिगत आयकर मर्यादा वाढवून 07लाख चे वार्षिक उत्पन्न करमुक्त करून मोठा दिलासा दिला आहे तसेच जेष्ठ नागरिकांना देखील बचतीची गुंतवणूक मर्यादा दुप्पट करून 30 लाख केली आहे तर मासिक उत्पन्न साठी ची गुंतवणूक मर्यादा दुप्पट करीत 09 लाख केली आहे. या अर्थसंकल्पमध्ये देशातील महिलाना बचतीसाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून महिला साठी महिला बचत पत्र ही विशेष मुदत ठेव योजना जाहीर केली असून यात 02 लाख पर्यत वार्षिक 7.5% व्याज करमुक्त राहणार आहे.81 लाख महिला गटाना नवीन ऊर्जा दिली जाणार आहे.बचत शेती साठी 20 लाख कोटी मंजूर करीत बियाणे वरील कस्टम ड्युटी कमी केली आहे. याचा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे. रेल्वे साठी 2.40 कोटी मंजूर करून रेल्वे विकासासाठी मोठी गती दिली आहे पर्यावरणचा विचार करता इथेनाल इलेट्रिकल बॅटरी उद्योग ला सवलती दिल्या आहेत. व्यापार,शेती शिक्षण उद्योग सह सर्व क्षेत्रा साठी मोठी गती देणारा हा अर्थसंकल्प असून सामान्य नागरिक, व्यापारी व शेतकरी यांनी या ऐतिहासिक अर्थ संकल्प चे जोरदार स्वागत केले आहे नितीन पांडे, भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष तथा दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद क्षेत्रीय समिती सदस्य


अजून बातम्या वाचा..

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

​नांदगाव : प्रतिनिधी सुमितकुमार जगधने आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरखेड (ता....

read more
श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

राज्यातील 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलंडलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम...

read more
.