loader image
[ays_poll id=7]

मोदी सरकारचा मध्यम वर्गाला दिलासा,शेती उद्योग क्षेत्राला गती देणारा ऐतिहासिक संकल्प – नितीन पांडे

Feb 1, 2023


संपूर्ण जगावर गेल्या दोन वर्षा पासून कोविड चे संकट असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व मध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी देशातील मध्यमवर्गाची अनेक वर्षाची मागणी पूर्ण करीत व्यक्तिगत आयकर मर्यादा वाढवून 07लाख चे वार्षिक उत्पन्न करमुक्त करून मोठा दिलासा दिला आहे तसेच जेष्ठ नागरिकांना देखील बचतीची गुंतवणूक मर्यादा दुप्पट करून 30 लाख केली आहे तर मासिक उत्पन्न साठी ची गुंतवणूक मर्यादा दुप्पट करीत 09 लाख केली आहे. या अर्थसंकल्पमध्ये देशातील महिलाना बचतीसाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून महिला साठी महिला बचत पत्र ही विशेष मुदत ठेव योजना जाहीर केली असून यात 02 लाख पर्यत वार्षिक 7.5% व्याज करमुक्त राहणार आहे.81 लाख महिला गटाना नवीन ऊर्जा दिली जाणार आहे.बचत शेती साठी 20 लाख कोटी मंजूर करीत बियाणे वरील कस्टम ड्युटी कमी केली आहे. याचा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे. रेल्वे साठी 2.40 कोटी मंजूर करून रेल्वे विकासासाठी मोठी गती दिली आहे पर्यावरणचा विचार करता इथेनाल इलेट्रिकल बॅटरी उद्योग ला सवलती दिल्या आहेत. व्यापार,शेती शिक्षण उद्योग सह सर्व क्षेत्रा साठी मोठी गती देणारा हा अर्थसंकल्प असून सामान्य नागरिक, व्यापारी व शेतकरी यांनी या ऐतिहासिक अर्थ संकल्प चे जोरदार स्वागत केले आहे नितीन पांडे, भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष तथा दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद क्षेत्रीय समिती सदस्य


अजून बातम्या वाचा..

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

  मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...

read more
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

. मनमाड भाजपा तर्फे आनंद जल्लोष कार्यक्रम शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्को च्या...

read more
.