loader image
[ays_poll id=7]

सुदृढ पिढी हीच देशाचे उज्वल भविष्य

Mar 24, 2023


एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प (नागरी) नासिक २ अंतर्गत अंगणवाडी केंद्र क्रमांक १० मोरवाडी गाव येथील पोषण पंधरवडा २०२३ अंतर्गत अंगणवाडी सेविका शितल बाविस्कर व मदतनीस जिजाबाई मोरे यांनी स्वस्थ बालकांसाठी उत्सव आयोजित करण्यात आला तसेच बालकांना संपूर्ण अन्नाचे महत्त्व पटवून देण्यात आले कारण पायाभक्कम असला तर त्यावर इमारतही यशस्वी बनते भारताची पुढील पिढी सुदृढ निरोगी व्हावी त्यासाठी सक्षम अंगणवाड्यांची लोकप्रियता वाढवण्यास आम्ही यशस्वी होत आहोत…स्वस्थ बालकांचा हा उत्सवातुन ह एक गोष्ट लक्षात ठेवायचे आहे की बालकांच्या आहारात विविधता ठेवायची आहे,पौष्टीक आहार घ्यायचा आहे.बाहेरील जंक फुड टाळायचे आहे आणि घरातील ताजे अन्नपदार्थ खायचे आहे . सुदृढ पिढी हे देशाचे उज्वल भविष्य आहे.


अजून बातम्या वाचा..

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.