मनमाड – छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन हे अतुलनीय शौर्य, रणकौशल्य आणि आदर्श प्रशासन या त्रिवेणी संगमाचा अजरामर इतिहास आहे. सर्व जातीधर्माच्या लोकांना एकत्र घेऊन त्यांनी सदैव प्रजाहीताला प्राधान्य देत राज्यकारभार केला. आज कोरोनारूपी जागतिक संकटाचा सामना आपण करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे धैर्य़ आणि कुशल प्रशासन आपल्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन छत्रपती शिवाजी महाराज चौक येते करण्यात आले. त्या प्रसंगी सकल मराठा समाज चे सदस्य व शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते व त्याप्रसंगी मंगेश पगार, भीमराज लोखंडे, रतन निकम सर, संतोष भराडेसर,पांडे काका,सचिन मगर,अनिल डघले, निलेश पाचोरकर,सतीश बहोत, सुनील पदमने,अमोल केदारे,भावड्या मोरे,किरण कवडे,योगेश चौधरी,रमेश दरगुडे, संजय बोडखे,अरुण नगे, परेश (छोटू )राऊत आदींसह शिवप्रेमी उपस्थित होते.














