loader image
[ays_poll id=7]

शिक्षकांच्या बदल्यांना लागणार “ब्रेक” – दीपक केसरकर

Apr 25, 2023


राज्यातील शिक्षकांच्या बदल्यांबाबत राज्य सरकार एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. भविष्यात शिक्षणाच्या बदल्या न करण्याबाबत विचार सुरु आहे. याबाबत राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी माहिती दिली आहे.

मात्र निर्णय होत नाही तोपर्यंत शिक्षकांच्या बदल्या थांबवलेल्या नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र आगामी काळात शिक्षकांच्या बदल्या संदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

दीपक केसरकर म्हणाले की, ”माध्यमिक शाळेमध्ये एका शाळेत आयुष्यभर शिक्षक शिकवत असतात. चांगल्या दर्जाचे विद्यार्थी निर्माण करत असतात. फक्त सरकारी शाळेत बदल्या होतात. यातच या बदल्या करने योग्य आहे की नाही? याच्यावर विचार करून धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल.


अजून बातम्या वाचा..

नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचा कार्यक्षम खासदार पुरस्कार डॉ.भारती पवार आणि कार्यक्षम आमदार पुरस्कार सुधीर मुनगंटीवार यांना प्रदान

नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचा कार्यक्षम खासदार पुरस्कार डॉ.भारती पवार आणि कार्यक्षम आमदार पुरस्कार सुधीर मुनगंटीवार यांना प्रदान

183 वर्षा वर्षाची परंपरा असलेल्या नाशिकच्या सार्वजनिक वाचनालय या संस्थेद्वारे माजी आमदार आणि...

read more
परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी उपयोगी व प्रेरणादायी :- डॉ भारती पवार

परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी उपयोगी व प्रेरणादायी :- डॉ भारती पवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा या उपक्रमाच्या सातव्या सत्रामध्ये आज देशभरातील शालेय...

read more
श्री स्वामी समर्थ केंद्र आयोजित दरवर्षी होणारा कृषी महोत्सव शेतकरी बांधवांसाठी स्तुत्य उपक्रम :- डॉ भारती पवार

श्री स्वामी समर्थ केंद्र आयोजित दरवर्षी होणारा कृषी महोत्सव शेतकरी बांधवांसाठी स्तुत्य उपक्रम :- डॉ भारती पवार

श्री स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख गुरूमाऊली यांच्या पुढाकाराने नाशिक येथे आयोजित जागतिक कृषी...

read more
.