loader image
[ays_poll id=7]

शिक्षकांच्या बदल्यांना लागणार “ब्रेक” – दीपक केसरकर

Apr 25, 2023


राज्यातील शिक्षकांच्या बदल्यांबाबत राज्य सरकार एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. भविष्यात शिक्षणाच्या बदल्या न करण्याबाबत विचार सुरु आहे. याबाबत राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी माहिती दिली आहे.

मात्र निर्णय होत नाही तोपर्यंत शिक्षकांच्या बदल्या थांबवलेल्या नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र आगामी काळात शिक्षकांच्या बदल्या संदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

दीपक केसरकर म्हणाले की, ”माध्यमिक शाळेमध्ये एका शाळेत आयुष्यभर शिक्षक शिकवत असतात. चांगल्या दर्जाचे विद्यार्थी निर्माण करत असतात. फक्त सरकारी शाळेत बदल्या होतात. यातच या बदल्या करने योग्य आहे की नाही? याच्यावर विचार करून धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.