मनमाड शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरातील सुभाषरोड, प्रगती कॉर्नर समोर दूरसंचार विभागाचा (बीएसएनल) चा जुनाट खांब भररस्त्यात आडवा झाल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. याच मार्गावरून अंत्यविधीचा स्वर्गरथ ही जात असल्याने वाहातुकिस फार अडचण निर्माण होत असून याठिकाणी कायम ट्रैफिक व्यवस्था जाम असते. रहदारीस अडथळा ठरणारा हा जुनाट खांब त्वरीत काढण्यात यावा अशी मागणी फूले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच चे फिरोज़ शेख यानी केली आहे.
“सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प” ठरतोय शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे साधन
शेतीसाठी वाढता खर्च उत्पन्नाची शाश्वती नसणे बाजारभावाची हमी नसणे गारपीट यासारख्या अनेक प्रकारच्या...











