loader image
[ays_poll id=7]

येवला तालुक्यातील इखरणी येथे जखमी अवस्थेतील रानपिंगळ पक्ष्यावर वन कर्मचाऱ्यांनी केले उपचार

Jun 11, 2023


येवला तालुक्यातील मौजे विखरणी येथील शेतकरी राजेंद्र शेलार यांच्या शेतात जखमी अवस्थेत रानपिंगळ आढळून आले. उन्हाच्या कडाक्यामुळे व पाण्याअभावी आहे घडत आहे. शेलार यांनी भागवत झाल्टे यांच्याशीं संपर्क केला त्यांनी रानपिंगळ या बद्दल ची माहिती वन विभाग अधिकारी अक्षय म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे वनरक्षक नवनाथ बिन्नर,वनमजूर शिवाजी कदम ,बाळकृष्ण सोनवणे ,अंकुश गुंजाळ, भाऊसाहेब झाल्टे यांची टीम तत्पर हजर झाली व त्यांनी जागेवर येऊन तात्काळ ताब्यात घेतले व योग्य ते उपचार केले व वागदर्डी रोपवाटिका येथे उपचारासाठी दोन दिवस ठेवण्यात आले आहे अशी माहिती वनरक्षक बीन्नर यांनी दिली त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवास वाघदडी येथे रोपवाटीका येथे उपचारासाठी ठेवण्यात आले आहे.


अजून बातम्या वाचा..

येत्या काही महिन्यात तालुक्यातल्या किमान २५ हजार  माता भगिनींना घरातच रोजगार उपलब्ध करून देणार.. आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण बनवणार… सौ. अंजुम ताई सुहास कांदे

येत्या काही महिन्यात तालुक्यातल्या किमान २५ हजार माता भगिनींना घरातच रोजगार उपलब्ध करून देणार.. आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण बनवणार… सौ. अंजुम ताई सुहास कांदे

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान अंतर्गत शासकीय विश्रामगृहातील सभागृहात स्वयं...

read more
मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे,महाविद्यालय उमराणे व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना श्रम संस्कार शिबिराचे समारोप.

मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे,महाविद्यालय उमराणे व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना श्रम संस्कार शिबिराचे समारोप.

उमराणे:- श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ,उमराणे संचलित,मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे कला,...

read more
महाराष्ट्र एनसीसी संचालनयाची हॅटट्रिक – सलग तिसऱ्यांदा पटकावला ‘प्रधानमंत्री बॅनर ‘

महाराष्ट्र एनसीसी संचालनयाची हॅटट्रिक – सलग तिसऱ्यांदा पटकावला ‘प्रधानमंत्री बॅनर ‘

प्रजासत्ताकदिनी दिल्लीत झालेल्या संचलनात महाराष्ट्रातून सहभागी झालेल्या एनसीसी विद्यार्थ्यांनी...

read more
नांदगाव पाणी प्रश्न गंभीर तिसऱ्यांदा रास्ता रोको… तिन आठवड्यातुन एकदा  पाणी…? ग्रामीण भागात हीच अवस्था

नांदगाव पाणी प्रश्न गंभीर तिसऱ्यांदा रास्ता रोको… तिन आठवड्यातुन एकदा पाणी…? ग्रामीण भागात हीच अवस्था

नांदगाव : मारुती जगधने नांदगाव शहराचा पाणी प्रश्न जटील बनत चालला असून एकाच ठिकाणी त्याच मार्गावर...

read more
.