loader image
[ays_poll id=7]

मनमाड कुर्ला गोदावरी एक्सप्रेस कायम करावी – आमदार कांदे यांची मागणी

Jun 29, 2023


गोदावरी एक्सप्रेस मनमाड पूर्ववत कायमस्वरूपी सुरू करण्यात यावी, मनमाड वरूनच, त्याच वेळेवर सुरू करण्यात यावी या विषयावर आमदार सुहास अण्णा कांदे यांनी आज केंद्रीय मंत्री डॉ.भारती ताई पवार यांच्याशी चर्चा केली.
नांदगाव, मनमाड, लासलगाव, निफाड येथून हजारोंच्या संख्येने नोकरी, व्यवसाय तसेच विविध कारणांसाठी गोदावरी एक्सप्रेस ने प्रवासी जात असतात. म्हणून लवकरच केंद्रीय रेल्वे मंत्री, राज्य मंत्री, डॉ.भारतीताई पवार तसेच प्रवासी संघटनेचे पदाधिकारी मिळून बैठक लाऊन योग्य तोडगा काढू असे या वेळी आमदार सुहास आण्णा कांदे यांनी सांगितले.
या बैठकीत शिवसेना तालुकाप्रमुख साईनाथ भाऊ गिडगे, तसेच मनमाड शिवसेना शहरप्रमुख मयूर भाऊ बोरसे, मनमाड नाशिक प्रवासी सेवाभावी संस्था मनमाड गोदावरी चा राजा बहुउद्देशीय चारिटीबल संस्था पदाधिकारी व प्रवासी सदस्य, नरेंद्र खैरे ,मुकेश निकाळे , राहुल शेजवळ, एडवोकेट निखिल परदेशी , संदीप व्यवहारे आदि बैठकीत उपस्थित होते.

 


अजून बातम्या वाचा..

येत्या काही महिन्यात तालुक्यातल्या किमान २५ हजार  माता भगिनींना घरातच रोजगार उपलब्ध करून देणार.. आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण बनवणार… सौ. अंजुम ताई सुहास कांदे

येत्या काही महिन्यात तालुक्यातल्या किमान २५ हजार माता भगिनींना घरातच रोजगार उपलब्ध करून देणार.. आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण बनवणार… सौ. अंजुम ताई सुहास कांदे

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान अंतर्गत शासकीय विश्रामगृहातील सभागृहात स्वयं...

read more
मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे,महाविद्यालय उमराणे व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना श्रम संस्कार शिबिराचे समारोप.

मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे,महाविद्यालय उमराणे व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना श्रम संस्कार शिबिराचे समारोप.

उमराणे:- श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ,उमराणे संचलित,मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे कला,...

read more
महाराष्ट्र एनसीसी संचालनयाची हॅटट्रिक – सलग तिसऱ्यांदा पटकावला ‘प्रधानमंत्री बॅनर ‘

महाराष्ट्र एनसीसी संचालनयाची हॅटट्रिक – सलग तिसऱ्यांदा पटकावला ‘प्रधानमंत्री बॅनर ‘

प्रजासत्ताकदिनी दिल्लीत झालेल्या संचलनात महाराष्ट्रातून सहभागी झालेल्या एनसीसी विद्यार्थ्यांनी...

read more
नांदगाव पाणी प्रश्न गंभीर तिसऱ्यांदा रास्ता रोको… तिन आठवड्यातुन एकदा  पाणी…? ग्रामीण भागात हीच अवस्था

नांदगाव पाणी प्रश्न गंभीर तिसऱ्यांदा रास्ता रोको… तिन आठवड्यातुन एकदा पाणी…? ग्रामीण भागात हीच अवस्था

नांदगाव : मारुती जगधने नांदगाव शहराचा पाणी प्रश्न जटील बनत चालला असून एकाच ठिकाणी त्याच मार्गावर...

read more
.