loader image
[ays_poll id=7]

खिदमत-ए – खल्क फाउंडेशन, मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये गरजू विद्यार्थ्यांना वह्या व पेन वाटप.

Jul 11, 2023


 

मनमाड:-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना खिदमत-ए-खल्क फाउंडेशन, मनमाड तर्फे मोफत शालेय वह्या व पेन वाटप करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक भूषण दशरथ शेवाळे (सर) संस्थेच्या सदस्या आयशा सलीम गाजियानी पर्यवेक्षक शाहिद अन्सारी सर, आरिफ शेख सर तसेच खिदमत-ए-खल्क फाउंडेशन चे अध्यक्ष मौलाना तौसिफ तसेच पदाधिकारी मौलाना कामिल,डॉ.नाझिम शेख,कयाम सैय्यद, कादिर शेख, इम्रान कादरी, जावीद शेख, सलीम मन्सूरी, इम्रान गुलशेर खान सर,अफताब शेख,मतिम तांबोळी, सद्दाम अतार, शब्बीरभाई पत्रकार इ. उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक भूषण शेवाळे (सर) व संस्था सदस्या आयशा सलीम गाजियानी यांनी खल्क-ए-फाउंडेशन चे स्तुत्य उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले.


अजून बातम्या वाचा..

येत्या काही महिन्यात तालुक्यातल्या किमान २५ हजार  माता भगिनींना घरातच रोजगार उपलब्ध करून देणार.. आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण बनवणार… सौ. अंजुम ताई सुहास कांदे

येत्या काही महिन्यात तालुक्यातल्या किमान २५ हजार माता भगिनींना घरातच रोजगार उपलब्ध करून देणार.. आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण बनवणार… सौ. अंजुम ताई सुहास कांदे

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान अंतर्गत शासकीय विश्रामगृहातील सभागृहात स्वयं...

read more
मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे,महाविद्यालय उमराणे व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना श्रम संस्कार शिबिराचे समारोप.

मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे,महाविद्यालय उमराणे व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना श्रम संस्कार शिबिराचे समारोप.

उमराणे:- श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ,उमराणे संचलित,मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे कला,...

read more
महाराष्ट्र एनसीसी संचालनयाची हॅटट्रिक – सलग तिसऱ्यांदा पटकावला ‘प्रधानमंत्री बॅनर ‘

महाराष्ट्र एनसीसी संचालनयाची हॅटट्रिक – सलग तिसऱ्यांदा पटकावला ‘प्रधानमंत्री बॅनर ‘

प्रजासत्ताकदिनी दिल्लीत झालेल्या संचलनात महाराष्ट्रातून सहभागी झालेल्या एनसीसी विद्यार्थ्यांनी...

read more
नांदगाव पाणी प्रश्न गंभीर तिसऱ्यांदा रास्ता रोको… तिन आठवड्यातुन एकदा  पाणी…? ग्रामीण भागात हीच अवस्था

नांदगाव पाणी प्रश्न गंभीर तिसऱ्यांदा रास्ता रोको… तिन आठवड्यातुन एकदा पाणी…? ग्रामीण भागात हीच अवस्था

नांदगाव : मारुती जगधने नांदगाव शहराचा पाणी प्रश्न जटील बनत चालला असून एकाच ठिकाणी त्याच मार्गावर...

read more
.