स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार आज मनमाड नगर परिषदेच्या कार्यालयात भारतीय स्वातंत्र्यात आपले बलिदान देणाऱ्या दिवंगत स्वातंत्र सैनिकांच्या पाल्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी नगरपरिषदेतील अधिकारी वर्ग तथा कर्मचारी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला .
“सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प” ठरतोय शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे साधन
शेतीसाठी वाढता खर्च उत्पन्नाची शाश्वती नसणे बाजारभावाची हमी नसणे गारपीट यासारख्या अनेक प्रकारच्या...











