स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार आज मनमाड नगर परिषदेच्या कार्यालयात भारतीय स्वातंत्र्यात आपले बलिदान देणाऱ्या दिवंगत स्वातंत्र सैनिकांच्या पाल्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी नगरपरिषदेतील अधिकारी वर्ग तथा कर्मचारी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला .
बैलपोळ्याच्या फलक रेखाटनास भारतभरातून प्रचंड प्रतिसाद.
एका दिवसात भारताच्या काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत इन्स्टाग्राम ,फेसबुक,व्हाट्सएप माध्यमात प्रचंड...










