loader image

कांदा भाववाढ रोखण्यासाठी निर्याती वर ४० % शुल्क लागू

Aug 19, 2023


नांदगाव सोमनाथ घोगांणे

कांदा हा सर्वसामान्य जनतेचा आहारातील मुख्य घटक असून त्याची देशांतर्गत बाजारपेठेत भाववाढ रोखण्यासाठी आणि पुरवठा सुधारण्यासाठी सरकारने आज १९ ऑगस्ट रोजी कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क लागू केले आहे. अर्थ मंत्रालयाने एका अधिसूचनेद्वारे ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लागू केले. याचा परिणाम नासिक जिल्हातील शेतकरी वर्गावर होणार असून सर्वसामान्य जनतेला मात्र या निर्णयाचा दिलासा मिळणार आहे.
केद्रं सरकारचा या निर्णयाचा महाराष्ट्र राज्य कांदा उल्पादक संघटनेचे नांदगाव तालुका अध्यक्ष सोमनाथ मगर यांनी जाहीर निषेध केला आहे.


अजून बातम्या वाचा..

जरांगे फॅक्टर – नांदगावातून मराठा समाजाच्या वतीने डॉ. रोहन बोरसे विधानसभेच्या रिंगणात ?

जरांगे फॅक्टर – नांदगावातून मराठा समाजाच्या वतीने डॉ. रोहन बोरसे विधानसभेच्या रिंगणात ?

मनमाड - संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाज जनसंख्येत नंबर एकचा समाज असताना आणि छत्रपती शिवरायांच्या...

read more
.