भालूर गावात विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी आमदार कांदे गेले असता समाधानकारक पाऊस न झाल्याने बळीराजावर आस्मानी संकट कोसळले असून शासन पिक विमा मध्ये 25% आगाऊ रक्कम देणार असल्याचे त्यांनी यावेळी उपस्थित गावकऱ्यांना सांगितले. आमदार कांदे यांनी शेतात जाऊन मका तसेच कांद्याच्या पिकांची पाहणी करून चिंता व्यक्त केली.
राशी भविष्य : ०४ मे २०२४ – शनिवार
मेष : समाधानी आयुष्यासाठी आपल्या मनाचा कणखरपणा सुधारा. वृषभ : तुमच्या चपळ कृतीमुळे तुम्हाला...










