भालूर गावात विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी आमदार कांदे गेले असता समाधानकारक पाऊस न झाल्याने बळीराजावर आस्मानी संकट कोसळले असून शासन पिक विमा मध्ये 25% आगाऊ रक्कम देणार असल्याचे त्यांनी यावेळी उपस्थित गावकऱ्यांना सांगितले. आमदार कांदे यांनी शेतात जाऊन मका तसेच कांद्याच्या पिकांची पाहणी करून चिंता व्यक्त केली.
” भीमोत्सव २०२५ ला लोक-शास्त्र सावित्री नाट्यप्रयोगाने शानदार सुरवात
मनमाड – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुढाकाराने आज तमाम स्त्रिया शिक्षित झाल्यात....











