भालूर गावात विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी आमदार कांदे गेले असता समाधानकारक पाऊस न झाल्याने बळीराजावर आस्मानी संकट कोसळले असून शासन पिक विमा मध्ये 25% आगाऊ रक्कम देणार असल्याचे त्यांनी यावेळी उपस्थित गावकऱ्यांना सांगितले. आमदार कांदे यांनी शेतात जाऊन मका तसेच कांद्याच्या पिकांची पाहणी करून चिंता व्यक्त केली.
बघा व्हिडिओ-आकांक्षा व्यवहारे ने पटकावले दोन सुवर्ण
इंदोर मध्यप्रदेश येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया महिला लीग मध्ये आकांक्षा किशोर व्यवहारे हिने युथ व...











