loader image
[ays_poll id=7]

अवकाळी पाऊस आणी गारपीट मुळे झालेले नुकसान साठी तात्काळ पंचनामे करून मदत जाहीर करा- भाजपा ओ बी. सी प्रदेश सचिव सागर फाटे

Nov 30, 2023


नांदगाव सोमनाथ घोगांणे

अतिवृष्टी आणी गारपीट वाऱ्यासह अवकाळी पाऊस मुळे संपूर्ण राज्यात शेतपिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे द्राक्षबाग, फळबाग, टमाटे कांदारोप सह हरबरा गहु ऊस भातपिकाचे व भाजीपाला आणी सर्व इतर पिकाचे पावसात भिजल्याने शेतकर्‍यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे तसेच पशुधनाची हानी सोबतच काही भागात जीवितहानी देखील झाली आहे लोकांच्या घराचे सुद्धा खूप नुकसान झाले आहे तरी ही आपण शासन स्तरावर नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून सर्व अवहाल बोलावून घेऊन सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देऊन नांदगाव, मनमाड, चांदवड, येवला नाशिक जिल्ह्य सहित संपूर्ण राज्यात शासकीय मदत जाहीर करा अशी मागणी भाजपा प्रदेश सचिव ओबीसी मोर्चा सागर फाटे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना पत्राद्वारे केली आहे तसेच त्यांनी कृषी मंत्री पालकमंत्री कृषी आयुक्त जिल्हाधिकारी तहसीलदार यांच्या सोबत संपर्क साधून त्यांना पण विनंती केली आहे की आपण विशेष लक्ष देऊन तातडीने शासकीय मदत जाहीर करा.


अजून बातम्या वाचा..

मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न.    – सेंट झेवियर्स हायस्कूलच्या कु. श्रद्धा शिंदे हिस प्रथम पुरस्कार.

मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न. – सेंट झेवियर्स हायस्कूलच्या कु. श्रद्धा शिंदे हिस प्रथम पुरस्कार.

मनमाड (प्रतिनिधी)- मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा...

read more
.