पाणीटंचाई चा प्रश्न आज सर्वांसोमोर आ वासून उभा आहे. पावसाचे कमी प्रमाण, ग्लोबल वार्मिंग मुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खोल गेली, पाण्याचा दुरुपयोग ,वृक्षतोड, शहरीकरण,लोकसंख्या वाढ, या आणि इतर असंख्य कारणामुळे पाणी हा भीषण प्रश्न जगासमोर उभा आहे. शाळेत फक्त पाण्याचा फार्म्युला water = H2O लक्षात ठेवलं ,,,,पण त्याचं संवर्धन करायला मात्र आपण विसरलो.
आज आपण पाणी वाचवलं तर उद्या पाणी आपल्याला वाचवेल. *”चलो जल बचाए…..” हम जल बना नहीं सकते ,बचा तो सकते हैं । “* चलो जल बचाते है,,,,💧
– देव हिरे.(कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता. चांदवड. जि.नाशिक.)💧💧💧

