loader image
[ays_poll id=7]

दि.२२ मार्च २०२४.💧💧💧💧जागतिक जल दिवस. 💧   जल है तो कल है,,,,

Mar 21, 2024


पाणीटंचाई चा प्रश्न आज सर्वांसोमोर आ वासून उभा आहे. पावसाचे कमी प्रमाण, ग्लोबल वार्मिंग मुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खोल गेली, पाण्याचा दुरुपयोग ,वृक्षतोड, शहरीकरण,लोकसंख्या वाढ, या आणि इतर असंख्य कारणामुळे पाणी हा भीषण प्रश्न जगासमोर उभा आहे.  शाळेत फक्त पाण्याचा फार्म्युला water = H2O लक्षात ठेवलं ,,,,पण त्याचं संवर्धन करायला मात्र आपण विसरलो.
आज आपण पाणी वाचवलं तर उद्या पाणी आपल्याला वाचवेल.  *”चलो जल बचाए…..” हम जल बना नहीं सकते ,बचा तो सकते हैं । “*  चलो जल बचाते है,,,,💧
– देव हिरे.(कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता. चांदवड. जि.नाशिक.)💧💧💧


अजून बातम्या वाचा..

राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष झालेल्या आणी त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मुख्यमंञी तिर्थ दर्शन याञा हि लाभाची योजना लागू केली आहे.

राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष झालेल्या आणी त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मुख्यमंञी तिर्थ दर्शन याञा हि लाभाची योजना लागू केली आहे.

  नांदगांव : मारुती जगधने महाराष्ट्र राज्यशासनाने ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड -मनमाड शहाराचे सांस्कृतिक सामाजिक वैभव असणाऱ्या आणि व्रत अखंड वाचक सेवेचे ही ब्रीद वाक्य...

read more
.