मनमाड – चांदवड तालुक्यातील वडगाव-पंगू येथील काही शेतकरी बांधवांनी आणि तरुणांनी कांद्याला भाव नसल्याने निषेध म्हणून कांद्याच्या माळा गळ्यात घालून मतदान केंद्रावर मतदानासाठी गेले असता गेटवरवरच पोलिसांनी त्यांना अडवत गळ्यातील कांद्याच्या माळा काढण्यास सांगितले. त्यानंतर या शेतक-यांचा पोलिसांबरोबर वाद झाला. त्यानंतर अखेर गळ्यातील माळा काढून ठेवत त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत आनंदी सांगळे ने पटकावले सुवर्णपदक
इंफाळ मणिपूर येथे सुरू असलेल्या ६८ व्या राष्ट्रीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत ८१ किलो वजनी गटात १६८...










