loader image
[ays_poll id=7]

भुजबळांची मंत्रिमंडळात पुन्हा एन्ट्री कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष

May 21, 2025


 

नांदगाव मारुती जगधने
166 दिवसानंतर माजी मंत्री छगन भुजबळांचे मंत्रिमंडळामध्ये वर्णिले लागले आहे त्यामुळे भुजबळ कार्यकर्त्यांमध्ये आणि नाशिक जिल्ह्यामध्ये एकच जल्लोष साजरा केला जातो भुजबळांच्या मंत्रिमंडळातील कमबॅक विषयी अनेक कारणे सांगितले जातात महायुतीला विधानसभा निवडणुकीत ओबीसीची सात मोठ्या प्रमाणात लागेल, भुजबळा सारखे ओबीसी नेत्याला मंत्रीपदापासून दूर ठेवणे परवडणार नव्हतं, संस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी फॅक्टर निर्णय ठरण्याची शक्यता आहे, भुजबळ यांन त्यामुळे योग्य टाइमिंग साधून महायुतीने भुजबळाचे मंत्रिमंडळ स्थान दिल आहे, भुजबळांच्या मंत्रिमंडळातील समाविष्ट साठी फडणवीस आग्रही होते, भुजबळांच्या मंत्रिमंडळातील समाजासाठी राष्ट्रवादीवर मराठा समाजाचे पक्ष म्हणून शिक्का आहे भुजबळांच्या समावेशमुळे सर्वसमावेशक पक्ष म्हणून प्रतिमा निर्माण झालेली आहे उज्वला न मंत्रीपद दिल्यास ओबीसी समाजात योग्य संदेश जाईल, ही कारण त्या पाठीमागे आहेत. सर्वांनी एकत्रित बसून भुजबळांच्या मंत्रिमंडळात समावेश संदर्भात निर्णय घेतल्याचं खासदार सुनील तटकरे यांनी म्हटले आहे, तसेच ओबीसी समाजाचा हितचिंतक हा मंत्रिमंडळात असला पाहिजे अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली, तर अंजली दमानिया आणि मराठा नेते मनोज जरांगे यांनी भुजबळांच्या मंत्रिमंडळाच्या समावेश बद्दल नाराजी व्यक्त केली. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी भुजबळांच्या मंत्रिमंडळाच्या समावेशाबद्दल समाधान व्यक्त केले ते ओबीसीच्या प्रश्नावर प्रखर बाजू मांडतात आणि पुन्हा ते मांडत राहतील अशी भूमिका व्यक्त केली. भुजबळ राजकीय दृष्ट्या मागे पडत असल्याचे असताना ते पुन्हा राज्याच्या राजकारणामध्ये समावेश झाला भुजबळांच्या मंत्रिमंडळाच्या समावेशासाठी स्वतंत्रपणे मंत्रिमंडळाची शपथविधी घेण्यासाठी नियोजन करण्यात आले दिनांक 20 मे रोजी हा शपथविधी झाला. भुजबळांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपाल यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.