महाराष्ट्रातील किर्तनकार ह.भ.प.ताजोद्दीन महाराज शेख यांचे रात्री नंदुरबार जवळील जामोद या गावी किर्तन चालू असताना निधन झाले आहे. आपल्या विशिष्ट कीर्तन शैलीमुळे ते वारकरी संप्रदायात प्रसिद्ध होते. त्यांच्या जाण्याने समाजातील एक थोर कीर्तनकार महाराष्ट्राने गमावल्याची वारकरी संप्रदायात भावना आहे.
मनमाड शहरात भाजपा चा 45 वा वर्धापन दिन (स्थापना दिन ) साजरा
विश्वा तील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या भा -ज -पा चा 45 वा वर्धापन दिन ( स्थापना दिन )...








