loader image
[ays_poll id=7]

आशिष मिश्रा याला अखेर अटक….

Oct 10, 2021


सध्या देशात गाजत असलेल्या लखीमपुर खीरी येथे झालेल्या घटनेचा मुख्य आरोपी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यास उत्तर प्रदेश पोलिसांनी काल रात्री अटक केली आशिष मिश्रा याने शांततेच्या लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर आपली कार चालवून त्यांना चिरडून ठार मारण्याचा सैतानी प्रकार केला त्यात काही निष्पाप शेतकऱ्यांचे प्राणहि गेले तसेच अनेक शेतकरी जखमी सुद्धा झाले. पोलिसांनी सुमारे बारा तास आशीष मिश्रा यांची कसून चौकशी केली असून सुरेश मिश्रा वर हत्या तसेच भरधाव गाडी चालवण्याचा आरोप असून आशिष मिश्रा हा पोलिसांना चौकशी दरम्यान समाधानकारक उत्तरे न देऊ शकल्याबद्दल डी आय जी अतुल अग्रवाल यांनी त्याला अटक केली.


अजून बातम्या वाचा..

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने आयोजित करण्यात...

read more
कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन

कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन

  नांदगाव: मारुती जगधने येथील प्रसिद्ध कवयित्री,कथा लेखिका यांच्या 'वंशावळीच्या प्राचीन...

read more
.