loader image
[ays_poll id=7]

शेती पंपांची सक्तीची वसुली थांबवावी : सरपंच सेवा महासंघाची मागणी !

Nov 29, 2021


यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी सर्व बाजूनी होरपळून निघाला आहे, त्यातच महावितरण कडून सक्तीची वसुली सुरु असल्यामुळे शेतकरी अजूनच हलाकीच्या परीस्तीतीतून जात आहे, तरी महावितरण कडून होणारी सक्तीची वसुली त्वरित थांबविण्यात येवून शेतकर्यांना शासनाने दिलासा द्यावा, या मागणीचे निवेदन सरपंच शेतकरी महासंघातर्फे देविदास उगले यांनी राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांना दिले आहे.

शेतकरी बांधवाना शेती पंपासाठी ३ फेज लाईटची गरज असते, महावितरण शेती पंपासाठी रात्री उशिरा लाईट उपलब्ध करून देते आणि ती सुद्धा ये-जा करत असते. दिवसा सिंगल फेज सुद्धा लाईट नियमित उपलब्ध नसते, या आणि यासारख्या अनेक समस्यांना शेतकरी दररोज सामोरे जात आहे, तरी शासनाने शेतकरी हितासाठी योग्य निर्णय घ्यावा, असे देखील निवेदनात म्हटले आहे.


अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन.

  मनमाड:- एच.ए. के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये शाळेचे पर्यवेक्षक शाहिद अख्तर अन्सारी...

read more
बघा व्हिडिओ-नांदगाव येथे ७८ गोवंश जनावरांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या ५ व्यक्तीवर गुन्हा दाखल

बघा व्हिडिओ-नांदगाव येथे ७८ गोवंश जनावरांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या ५ व्यक्तीवर गुन्हा दाखल

नांदगांव : मारुती जगधने विनापरवाना, अमानुषपणे पाळीव प्राण्यांची वाहतूक करुन त्यांच्या मृत्युस...

read more
अवकाळी पाऊस आणी गारपीट मुळे झालेले नुकसान साठी तात्काळ पंचनामे करून मदत जाहीर करा- भाजपा ओ बी. सी प्रदेश सचिव सागर फाटे

अवकाळी पाऊस आणी गारपीट मुळे झालेले नुकसान साठी तात्काळ पंचनामे करून मदत जाहीर करा- भाजपा ओ बी. सी प्रदेश सचिव सागर फाटे

नांदगाव सोमनाथ घोगांणे अतिवृष्टी आणी गारपीट वाऱ्यासह अवकाळी पाऊस मुळे संपूर्ण राज्यात शेतपिकाचे...

read more
.