काश्मीरमधील श्रीनगरच्या जीवान भागात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सशस्त्र पोलिस दलातील ९ व्या बटालियनचे ३ जवान शहीद झाले असून ११ जवान जखमी झाले आहेत त्यात ४ जवानांची प्रक्रुती गंभीर आहे. जीवान भागातुन सशस्त्र दलाची एक तुकडी बसने प्रवास करीत असताना हा हल्ला झाला. जखमींना जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दहशतवाद्यांना शोधण्यासाठी नाकेबंदी करण्यात आली आहे.
वात्रटिका हे टीका करण्याचे उत्तम साधन – कवी हेमंत वाले
नाशिक (प्रतिनिधी) प्रत्येक व्यक्ती डोळसपणे समाजाकडे बघत असतो. दैनंदिन जीवन व्यवहारात वावरत असताना...











