केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गाविषयी आज एक महत्वपूर्ण निर्णय घेतला. महत्वाच्या मार्गावर 60 कि.मी.च्या अंतरावर एका पेक्षा अधिक असलेले टोल नाके आता बंद करण्यात येणार आहेत. यामुळे अनेक वाहनधारकांना याचा फायदा होणार आहे.
नांदगावला युवासेनेच्या शिलेदारांच्या नियुक्त्या
नांदगाव - रविवार ११ मे रोजी कार्यसम्राट आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या उपस्थितीत शिवसेना युवासेना...









