१ एप्रिलपासून श्री साई समाधी शताब्दी वर्षात सुरू करण्यात आलेली बायोमेट्रिक दर्शन पास व्यवस्था बंद करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीने घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती संस्थानचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
नांदगावला युवासेनेच्या शिलेदारांच्या नियुक्त्या
नांदगाव - रविवार ११ मे रोजी कार्यसम्राट आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या उपस्थितीत शिवसेना युवासेना...









