१ एप्रिलपासून श्री साई समाधी शताब्दी वर्षात सुरू करण्यात आलेली बायोमेट्रिक दर्शन पास व्यवस्था बंद करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीने घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती संस्थानचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
नांदगांव कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ
शनिवार दि. 12.04.2025 नांदगांव: मारुती जगधने – महाराष्ट्र शासनाच्या शंभर...










