आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलासह इतर वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्यामुळे या वाढत्या महागाईच्या काळात नवे संकट उभे राहिले आहे भारत इंडोनेशियामधून सुमारे 60% पाम तेल आयात करतो,परंतु आता 28 एप्रिलपासून इंडोनेशियन सरकारने पाम तेलाच्या निर्यातीवर मर्यादित निर्बंध लादले आहेत.त्यामुळे भारतातील खाद्यतेलाच्या बाजारात प्रचंड गोंधळाचे वातावरण आहे. इंडोनेशिया सरकारने पामतेलाच्या निर्यातीवर मर्यादित निर्बंध लादण्याच्या निर्णयाचा परिणाम भारतातील खाद्यतेलाच्या बाजारावर दिसू लागला आहे.
त्यामुळे पामतेल महागले आहे 8 ते 10 रुपये प्रतिलिटर महागले आहे.
मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड
सुवा फिजी येथे १४ ते २१ सप्टेंबर २०१४ रोजी होणाऱ्या कॉमनवेल्थ चँपियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव...











