loader image
[ays_poll id=7]

महाआवास अभियान २०२० – २१ चे राज्यस्तरीय पुरस्कार विजेते जाहीर

Apr 28, 2022


महाआवासअभियान २०२०-२१ च्या राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांची नावे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केली. प्रधानमंत्रीआवासयोजना-ग्रामीण मध्ये गोंदिया तर राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये अहमदनगर जिल्हा अव्वल ठरला. या अभियानात ५ लाखापेक्षा जास्त घरकुले बांधून पूर्ण झाली.

प्रधानमंत्रीआवासयोजना-ग्रामीणमध्ये गोंदिया जिल्हा प्रथम, धुळे जिल्हा दुसऱ्या आणि ठाणे जिल्हा तृतीय क्रमांकावर सर्वोत्कृष्ट ठरला. तसेच राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये अहमदनगर जिल्हा प्रथम, रत्नागिरी जिल्हा व्दितीय आणि वर्धा जिल्ह्याने तृतीय क्रमांक पटकाविला आहे.


अजून बातम्या वाचा..

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

बुरुकुलवाडी सबस्टेशन जवळ अस्तगाव रोडवरील पांझन नदी पुलाजवळ सुरक्षा कठडे लावावेत – संजय दराडे

  मनमाड – स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अस्तगाव...

read more
आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

राजगिर बिहार येथे ११ ते १५ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या खेलो इंडिया यूथ गेम्स...

read more
.