loader image
[ays_poll id=7]

महाआवास अभियान २०२० – २१ चे राज्यस्तरीय पुरस्कार विजेते जाहीर

Apr 28, 2022


महाआवासअभियान २०२०-२१ च्या राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांची नावे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केली. प्रधानमंत्रीआवासयोजना-ग्रामीण मध्ये गोंदिया तर राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये अहमदनगर जिल्हा अव्वल ठरला. या अभियानात ५ लाखापेक्षा जास्त घरकुले बांधून पूर्ण झाली.

प्रधानमंत्रीआवासयोजना-ग्रामीणमध्ये गोंदिया जिल्हा प्रथम, धुळे जिल्हा दुसऱ्या आणि ठाणे जिल्हा तृतीय क्रमांकावर सर्वोत्कृष्ट ठरला. तसेच राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये अहमदनगर जिल्हा प्रथम, रत्नागिरी जिल्हा व्दितीय आणि वर्धा जिल्ह्याने तृतीय क्रमांक पटकाविला आहे.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात स्व. रेणुकाआजी भाऊसाहेब हिरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

मनमाड महाविद्यालयात स्व. रेणुकाआजी भाऊसाहेब हिरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे स्व....

read more
किल्ले बांधणी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बांधले तब्बल ३२ किल्ले – मनमाड शहरात प्रथमच अनोखा उपक्रम

किल्ले बांधणी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बांधले तब्बल ३२ किल्ले – मनमाड शहरात प्रथमच अनोखा उपक्रम

मनमाड : मनमाड सतत मोबाईल मध्ये गुंतलेल्या मुला मुलींची नाळ मातीशी पुन्हा जोडण्यासाठी आयोजित...

read more
श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले...

read more
.