कर्नाटकमधल्या एका टोल नाक्यावर या अँब्युलन्सचा असा भीषण अपघात झाला. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. उडुपी जिल्ह्यातल्या बायंदूर तालुक्यात घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. अत्यंत वेगात असलेल्या अँब्युलन्सवरचं नियंत्रण चालकाने गमावल्याने हा अपघात झाला. तसंच, रस्त्यावर पावसाचं पाणी देखील साचलं असल्याने अँब्युलन्स घसरल्याचं दिसलं.
कॉ. माधवराव गायकवाड यांची वैचारिक एकनिष्ठता दीपस्तंभासारखी – भास्कर कदम
नांदगाव : कॉ. माधवराव गायकवाड यांचे व्यक्तिमत्व उतुंग होते, त्यांची वैचारिक एकनिष्ठता...








