loader image
[ays_poll id=7]

रिझर्व्ह बँकेने वाढविलेल्या रेपो दराचा सर्वसामान्यांना फटका

Aug 10, 2022


रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या रेपो दर वाढीच्या निर्णयाचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होताना दिसत आहे. या निर्णयानंतर सार्वजनिक आणि खाजगी बँकांसह गृहनिर्माण वित्त कंपन्याही व्याजदरात वाढ करत आहेत. त्यामुळे याचा थेट परिणाम ग्राहकांच्या EMI वर होत आहे. देशातील सर्वात मोठी हाऊसिंग फायनान्स कंपनी एचडीएफसीने सलग तिसऱ्यांदा गृहकर्ज महाग केले आहे. आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, या निर्णयामुळे सामान्यांच्या खिशाला मात्र कात्री लागली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे सध्या सुरु असणाऱ्या गृहकर्जाच्या हफ्त्यात वाढ होणार असल्याने ग्राहकांचे बचतीचे वेळापत्रक बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेकांना याचा मोठा फटका सहन करावा लागणार आहे.


अजून बातम्या वाचा..

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

  मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...

read more
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

. मनमाड भाजपा तर्फे आनंद जल्लोष कार्यक्रम शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्को च्या...

read more
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून "मराठा लष्करी भूप्रदेश" म्हणून मानांकन...

read more
.