loader image
[ays_poll id=7]

बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन प्रवासात माता रमाई यांचा मोलाचा वाटा – ॲड.निकम

Sep 17, 2022


मनमाड – भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन प्रवासात माता रमाई यांचा मोलाचा वाटा आहे,बाबासाहेबांचे उच्च शिक्षण व विविध क्षेत्रातील कामागिरी माता रमाईच्या त्याग व बलिदानामुळे शक्य झाली. आजच्या महिलांनी माता रमाईच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून मार्गक्रमण करण्याची गरज आहे.असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीच्या शहराध्यक्षा ऍड.आम्रपाली निकम यांनी केले. वर्षावास कार्यक्रमानिमित्त ऍड.निकम यांनी बुद्धवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारास भेट देऊन माता रमाईच्या जीवनावर व्याख्यान दिले.बुद्ध विहार विकास समिती अध्यक्ष अरुण अंकुश,सेक्रेटरी अशोक गरुड ,केंद्रीय शिक्षक भागवतराव गांगुर्डे ,बौद्धाचार्य मच्छिन्द्र भोसले, साहेबराव आहिरे,निलेश निकम ,तसेच महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समिती अध्यक्ष शालुबाई भोसले, उषाबाई केदारे,चंद्रकला एळीजे ,चित्राबाई अंकुश, संजीवनी गरुड, वंदना अंकुश,चंद्रकला दि.एळीजे, संगीता जाधव, ताईबाई केदारे , सुमनबाई कसबे ,सुमनबाई गरुड, अलकाबाई केदारे,लक्ष्मीबाई वाघ, भारती केदारे,मंदाबाई जाधव ,अनिताबाई केदारे,निर्मलाबाई अंकुश,कमळाबाई एळीजे,कमिनीबाई केदारे, सुशीलाबाई हेगडमल,पदमाबाई शेजवळ,इंदूबाई एळीजे, अंजनाबाई वाघ,वैशाली आहिरे, मायाबाई जाधव, प्रमिलाबाई जाधव ,निलम जाधव ,निता एळीजे पायल केदारे, आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.आम्रपाली वाघ यांनी आभार प्रदर्शन केले ..


अजून बातम्या वाचा..

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

. मनमाड भाजपा तर्फे आनंद जल्लोष कार्यक्रम शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्को च्या...

read more
नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची...

read more
 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.