आज झालेल्या नामदार दादाजी भुसे नाशिक जिल्हा नियोजन समितीच्या पालकमंत्री दादाजी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या प्रथम बैठकीत नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास आण्णा कांदे यांनी शेतकरी बांधवांच्या संबंधित विविध प्रश्न मांडले यामध्ये नवीन डीपी, डीपी कनेक्शन खंडित करणे, अनियमित वीज पुरवठा, महावितरण अधिकाऱ्यांकडून होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक तसेच खेड्यापाड्यात शाळांमध्ये सोलार लाईट बसविण्याची आग्रही मागणी त्यांनी केली.

मनमाड महाविद्यालयात जागतिक पर्यावरण आरोग्य दिन साजरा
मनमाड: दरवर्षी २६ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यावरण आरोग्य दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून...