loader image
[ays_poll id=7]

शालेय विद्यार्थी आणि प्रवाशांची हेळसांड थांबविण्याची फुले शाहू आंबेडकर विचार मंच ची मनमाड आगार प्रमुखांकडे मागणी

Jan 24, 2023


शालेय विद्यार्थ्यांसह इतर प्रवाशांना बस सेवा वेळेत उपलब्ध करून देण्यात यावी व इतर समस्यांबाबत मनमाड ते नांदगाव दरम्यान नागापूर,पानेवाडी,धोटाने, हिसवळ,शास्त्रीनगर आदी भागासह इतर खेड्यापाड्यातील विद्यार्थी नांदगाव व मनमाड या ठिकाणी शाळेत जातात. या सर्व विद्यार्थ्यांना एस.टी. महामंडळाचे पासेस उपलब्ध आहेत. मात्र आपल्या आगारातील वाहक चालक हे या विद्यार्थ्यांना बसमधून नेण्यासाठी टाळाटाळ करतात यासह आपल्या बस डेपोतून सुटणाऱ्या अनेक बसेस देखील वेळेवर नाही यामुळे विद्यार्थ्यांना तसेच प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय यासह बस स्थानकात देखील अनेक असुविधा आहेत पिण्याचे पाणी नाही अस्वच्छता आदी अनेक समस्या आहेत. रस्त्यांना खड्डे पडलेले आहे. नवीन शेडजवळ साफसफाई होत नाही, तेथे दुर्गंधी झालेली आहे. तसेच बसेस ची होत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे बस थांबा दिलेला असुन, तेथे बोर्ड लावण्यात यावा. यामुळे आपण प्राधान्याने लक्ष देऊन वरील समस्यांचे निवारण करावे अन्यथा आम्ही फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच तर्फे लोकशाही मार्गाने आंदोलन करू व होणाऱ्या परिणामस सर्वस्वी आपण जबाबदार रहाल असा इशारा फुले शाहू आंबेडकर विचार मंचच्या वतीने येथील मनमाड आगार प्रमुख यांना देण्यात आले.

 


अजून बातम्या वाचा..

आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

मनमाड शहरात मोठ्याप्रमाणावर रोजंदारीवर काम करणारे नागरिक असून परिवारातील एखाद्या सदस्यांचे निधन...

read more
विद्यार्थ्याने शाळा सोडल्यानंतर दाखला आणि जनरल रजिस्टर दुरुस्ती अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना – मा. मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासादायक निकाल

विद्यार्थ्याने शाळा सोडल्यानंतर दाखला आणि जनरल रजिस्टर दुरुस्ती अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना – मा. मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासादायक निकाल

शाळा सोडल्यानंतर किंवा शिक्षण पूर्ण झाल्यावर शाळेच्या दाखल्यावर जन्मतारीख, स्वतःचे नाव, वडिलांचे...

read more
दुष्काळाच्या या परिस्थितीत प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहावे – आ.कांदे

दुष्काळाच्या या परिस्थितीत प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहावे – आ.कांदे

पावसाने पाठ फिरविल्यामुळे मतदार संघात दुष्काळ सदृश्य परिस्तिथी निर्माण झाली असून आज पाऊस जरी पडला...

read more
मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात ही समाज प्रबोधन आणि जनसामान्यांच्या एकात्रीकरणासाठी केली...

read more
.