loader image
[ays_poll id=7]

स्वच्छ मनमाड आणि प्लास्टिक पुनर्वापर योजना – विकास दादा काकडेंचे मनमाडकरांना आवाहन

Jan 25, 2023


स्वच्छ मनमाड आणि प्लास्टिक पुनर्वापर योजनेअंतर्गत गेल्या दीड दोन वर्षांपासून आपण काम करीत आहोत या योजनेअंतर्गत घराघरातून निघणारे वापरलेले प्लास्टिक म्हणजेच प्लास्टिक पिशव्या वेस्टने प्लास्टिक कागदाचे तुकडे किंवा प्लास्टिकच्या बारीक बारीक वस्तू या कचऱ्यात न टाकता वेगळ्या जमा करून पुनर्वापरासाठी म्हणजेच त्यापासून नवीन प्लास्टिकच्या वस्तू बनविण्यासाठी वापर केला जाईल असा प्रयत्न असतो. या योजनेमुळे प्लास्टिक पिशव्या प्लास्टिक कागदाचे तुकडे हे इतरत्र न पसरता व त्याचा कचरा न होता आपले शहर पण स्वच्छ राहील असा प्रयत्न आहे .या योजनेअंतर्गत अशा प्लास्टिकच्या पिशव्या एका तारेच्या हुक मध्ये अडकवून ठेवल्यास त्यात जमा करायला सोप्या होतात अशा प्रकारच्या तार फाईल मध्ये प्लास्टिक पिशव्या जमा करून मनमाड येथील सौ. रेखा राजेश पाटील या नियमितपणे प्लास्टिक पुनर्वापरासाठी जमा करीत असतात. आपणही अशा प्रकारे प्लास्टिक वेगळे जमा करून पर्यावरण मित्र म्हणून काम करू शकतात. आपणा सर्वांना नम्र विनंती. वाया जाणाऱ्या प्लास्टिकच्या स्वच्छ पिशव्या किंवा प्लास्टिकचे तुकडे कचऱ्यात न टाकता वेगळ्या जमा करा व आम्हाला कॉल करा आम्ही त्या घेऊन जाऊ किंवा पल्लवी मंगल कार्यालयात आपण जमा करू शकता. संपर्क, ९४२२२४८८३० विकास काकडे, दत्त मंदिर रोड ,पल्लवी मंगल कार्यालय, मनमाड.


अजून बातम्या वाचा..

आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

मनमाड शहरात मोठ्याप्रमाणावर रोजंदारीवर काम करणारे नागरिक असून परिवारातील एखाद्या सदस्यांचे निधन...

read more
विद्यार्थ्याने शाळा सोडल्यानंतर दाखला आणि जनरल रजिस्टर दुरुस्ती अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना – मा. मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासादायक निकाल

विद्यार्थ्याने शाळा सोडल्यानंतर दाखला आणि जनरल रजिस्टर दुरुस्ती अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना – मा. मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासादायक निकाल

शाळा सोडल्यानंतर किंवा शिक्षण पूर्ण झाल्यावर शाळेच्या दाखल्यावर जन्मतारीख, स्वतःचे नाव, वडिलांचे...

read more
दुष्काळाच्या या परिस्थितीत प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहावे – आ.कांदे

दुष्काळाच्या या परिस्थितीत प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहावे – आ.कांदे

पावसाने पाठ फिरविल्यामुळे मतदार संघात दुष्काळ सदृश्य परिस्तिथी निर्माण झाली असून आज पाऊस जरी पडला...

read more
मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात ही समाज प्रबोधन आणि जनसामान्यांच्या एकात्रीकरणासाठी केली...

read more
.