loader image
[ays_poll id=7]

मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम… विज्ञान शाखा = ९९.०९%, वाणिज्य शाखा = ९५.१७% व कला शाखा= ७५.८३%

May 25, 2023


मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेच्या निकालाची या वर्षीही उज्वल यशाची परंपरा कायम राखली. शाखा निहाय निकाल पुढीलप्रमाणे – विज्ञान शाखा = ९९.०९%, वाणिज्य शाखा = ९५.१७% व कला शाखा= ७५.८३
विज्ञान शाखा
प्रथम १)घुगे धनश्री बाळू= ७३.६६ %
द्वितीय २) बोरसे प्रसाद गणेश = ७०.५०%
तृतीय ३) कुलकर्णी पूर्वा प्रसाद= ६९.८३%
वाणिज्य शाखा
प्रथम १)पवार उत्कर्ष जितेंद्र= ८५.८३%
द्वितीय २) बहरीनवाला युसुफ मुस्तझा= ८५%
तृतीय ३) गुप्ता मानसी लक्ष्मीनारायण = ८४.३३%
कला शाखा
प्रथम १) पाटील मयंक दीपक= ७६%
द्वितीय २) पगारे त्रिवेणी रवींद्र= ७१.८३%
तृतीय ३)वाघ प्रवीण धर्मराज= ७०.१६%
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे जनरल सेक्रेटरी डॉ. प्रशांत दादा हिरे, समन्वयक डॉ.अपूर्व भाऊ हिरे, युवा नेते अद्वय आबा हिरे, विश्वस्त संपदादीदी हिरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण पाटील, उपप्राचार्य सौ. ज्योती पालवे, पर्यवेक्षक श्री विठ्ठल फंड, कुलसचिव श्री समाधान केदारे, महाविद्यालयातील शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


अजून बातम्या वाचा..

नाशिक जिल्हा सहकारी बँकेला वाचवायचे असेल तर सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे – ना.छगन भुजबळ

नाशिक जिल्हा सहकारी बँकेला वाचवायचे असेल तर सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे – ना.छगन भुजबळ

अडचणीत असलेल्या नाशिक जिल्हा सहकारी बँकेला वाचवायचे असेल तर सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे....

read more
बघा व्हिडिओ – अप्पर वर्धा धरणग्रस्तांचे मंत्रालयातील सुरक्षा जाळ्यांवर घोषणा देत आंदोलन

बघा व्हिडिओ – अप्पर वर्धा धरणग्रस्तांचे मंत्रालयातील सुरक्षा जाळ्यांवर घोषणा देत आंदोलन

अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणग्रस्तांचे गेल्या अनेक दिवसापासून आंदोलन सुरू असून आज...

read more
.