loader image
[ays_poll id=7]

नाल्यात पडलेल्या बैलाचे मनमाड नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी वाचविले प्राण

Jul 17, 2023


मनमाड – रविवारी सकाळी गुरुव्दारा लगत मोठ्यानाला मध्ये पडलेला बैल नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या सलग चार तास प्रयत्नातून नाल्यातून जिवंत बाहेर काढण्यात आले.या बाबत अधिक वृत्त असे की सकाळच्या वेळी गुरुव्दारा रोडावर दोन बैलात हाणामारी जुंपली असतांना त्यात एक बैल मोठ्या नाल्यात पडला. सदर घटनेची माहीती वाल्मीकी समाजाचे चौधरी सतिश बहोत यांनी राजेंद्र धिंगान यांना सांगितले असता तात्काळ राजेंद्र धिंगान यांनी वरीष्ठ अधिकार्‍याना कळविले तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या यंत्रणा लावून सलग चार तास कर्मचार्‍याचे सह नागरीकांच्या सहाय्याने नाल्यात पडलेला बैल जिवंत काढण्यात आला. यावेळी राजेंद्र धिंगान सागर आहीरे,विजय घुगे, भास्कर डिंबर,संतोष चव्हान, सुमेध आहीरे, राजु खलसे, शिवा टकले आदींनी प्रयत्न करता बैलाचे प्राण वाचविले.परिसरातील नागरीकांनी पालीका कर्मचाऱ्या चे अभिनंदन केले.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव मतदारसंघात दुष्काळ जाहीर करण्यासाठी शिष्टमंडळाकडून मंत्री छगन भुजबळ यांना निवेदन

नांदगाव मतदारसंघात दुष्काळ जाहीर करण्यासाठी शिष्टमंडळाकडून मंत्री छगन भुजबळ यांना निवेदन

मनमाड :- नांदगाव मतदारसंघात यंदाच्या वर्षी पावसाने ओढ दिल्याने प्रचंड दुष्काळाचे सावट निर्माण झाले...

read more
नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर व्हावा न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा पवार गट) वतीने उपोषणाचा इशारा…

नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर व्हावा न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा पवार गट) वतीने उपोषणाचा इशारा…

आज दि. ०४ नोव्हेंबर २०२३नांदगांव तालुक्यामध्ये या वर्षी सर्वात कमी पर्जन्यमान झालेले आहेत जून...

read more
नाशिक जिल्ह्याचा दुष्काळ ग्रस्त यादीत  समावेश करावा – डॅा. भारती पवार, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची मुंबईत भेट घेवुन केली मागणी

नाशिक जिल्ह्याचा दुष्काळ ग्रस्त यादीत समावेश करावा – डॅा. भारती पवार, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची मुंबईत भेट घेवुन केली मागणी

मुंबई: राज्यात जून ते सप्टेंबरदरम्यान पावसाने फिरविलेली पाठ, त्यामुळे भूजलाची कमतरता, पेरणीखालील...

read more
बघा व्हिडिओ – प्रशासनाने नांदगाव तालुका त्वरित दुष्काळी जाहीर करावा – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मागणी

बघा व्हिडिओ – प्रशासनाने नांदगाव तालुका त्वरित दुष्काळी जाहीर करावा – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मागणी

मनमाड - नाशिक जिल्ह्यात यंदा पावसाने दडी मारल्याने दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागत असून...

read more
.