भालूर गावात विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी आमदार कांदे गेले असता समाधानकारक पाऊस न झाल्याने बळीराजावर आस्मानी संकट कोसळले असून शासन पिक विमा मध्ये 25% आगाऊ रक्कम देणार असल्याचे त्यांनी यावेळी उपस्थित गावकऱ्यांना सांगितले. आमदार कांदे यांनी शेतात जाऊन मका तसेच कांद्याच्या पिकांची पाहणी करून चिंता व्यक्त केली.
मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे ऍड. फरीदा मिठाईवाला यांचा सत्कार.
मनमाड :- भारत सरकार नोटरी पब्लिक सदस्य पदी मनमाड येथील प्रसिद्ध वकील फरीदा मिठाईवाला यांची...











