नांदगाव येथे भारतीय जनता पार्टी चा ‘ दिवार लेखन ‘ उपक्रमाचा शुभारंभ भाजपा चे जिल्हा अध्यक्ष शंकरराव वाघ व प्रदेश उपाध्यक्षा ॲड. जयश्रीताई दौंड, जिल्हा सरचिटणीस पंढरीनाथ पिठे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला या कार्यक्रमास तालुका अध्यक्ष गणेश शिंदे व मनिषा काकड, शहर अध्यक्ष राजाभाऊ बनकर समवेत सजन कवडे, बाबाजी शिरसाठ, डॉ. राजेंद्र आहेर, सोमनाथ घोंगाणे, राजेंद्र गांगुर्डे, सतीश शिंदे, भगवान सोनवणे, मनोज शर्मा, दिनेश दिंडे, अन्नपूर्णा जोशी, तारा शर्मा, बबन मोरे, भारत काकड, आण्णा काळे, धम्मवेदी बनकर, अमोल चव्हाण, संदीप पगार, दत्तु शेलार, प्रशांत इनामदार, सतिश आहिरे, भगवान व्हडगर, सुदाम काळे, राजेंद्र पगार आदी उपस्थित होते.
वात्रटिका हे टीका करण्याचे उत्तम साधन – कवी हेमंत वाले
नाशिक (प्रतिनिधी) प्रत्येक व्यक्ती डोळसपणे समाजाकडे बघत असतो. दैनंदिन जीवन व्यवहारात वावरत असताना...









