loader image
[ays_poll id=7]

वाहतूक कोंडीच्या समस्येने नांदगावकर त्रस्त

Dec 16, 2023




नांदगाव : मारुती जगधने

शुक्रवार दि १५ रोजी रात्री ८:३० वाजे पासून नांदगाव शहरातील रहदारी सुमारे दिड किमी पर्यंत
ठप्प झाली होती. अवजड वाहनांमुळे ही वाहतूक कोंडी होत असून या रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या चारचाकी गाड्या. पोलीस स्टेशन हुतात्मा चौक ते न्यु इंग्लीश स्कुल दरम्यान लागणारी तथा पार्किंग केलेली वाहने या कारणास्तव वाहतूक कोंडी होत असते.
सध्या नांदगाव, संभाजीनगर व येवला मार्गे, ४० गांव, या भागात ये जा करणाऱ्या वाहनांचे प्रमाण प्रचंड प्रमाणात आहे. २४ तासात १० हजार वाहने या मार्गावरून धावत असतात त्यात ७०% वाहने आवजड वाहने आहेत त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढू शकते .
दरम्यान नांदगाव पोलिसांनी उशिरा पर्यंत शहरतील शाकंबरी पुल ते नांदगाव काॅलेज पर्यंत ची ठप्प झालेली रहदारी सुरळीत करण्याचे काम चालू होते. सुमारे दिड किमी पर्यंत ची रहदारी राञी ठप्प झाली होती. मालेगाव, नांदगांव, येवला,मार्गे शिर्डी ,अ नगर, पुणे,बंगलोर या भागात ही वाहतूक चालत असते.


अजून बातम्या वाचा..

महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा कडेलोट – सर्वपक्षीय  वीज ग्राहक समितीचा आंदोलनाचा इशारा

महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा कडेलोट – सर्वपक्षीय वीज ग्राहक समितीचा आंदोलनाचा इशारा

मनमाड शहरासह ग्रामीण भागात महावितरण च्या गलथान कारभारामुळे नागरिक हैराण झालेले आहेत,वारंवार वीज...

read more
अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब

अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब

मनमाड - शहरात गेल्या 11 दिवसा पासून दररोज अवकाळी पाऊस पडतो आहे या पावसाचे कारण सांगून महावितरण...

read more
.