loader image
[ays_poll id=7]

जिल्हा परिषद निवडणूक मुदत वाढीसाठी राज्य निवडणुक आयोगाचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

Jan 11, 2026


स्थनिक स्वराज्य संस्था निवडणुकीची गुंतागुंत अधिकाधिक वाढत चालली असून आता राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मुदतवाढ मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

आधीच 50% पेक्षा जास्त आरक्षणाच्या मुद्द्यावर लांबणीवर पडलेली जिल्हा परिषद व पंचायत समितीचे निवडणूक आता अजून लांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने 50% आतील आरक्षण असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले होते परंतु राज्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका एकत्रित घेण्यात याव्यात या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झालेली आहे.

त्यातच आता राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी 10 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ मिळावी, असा अर्ज सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेला आहे, आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.