loader image
[ays_poll id=7]

NCMC कार्ड नसलेल्यांनाही सवलत देण्याचे ना. आशिष शेलार यांचे निर्देश

Sep 3, 2026


विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने महिलांसाठी एसटी प्रवास भाड्यामध्ये 50 टक्के सूट देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार महिला तसेच ज्या वृद्ध व्यक्तींचं वय हे 65 वर्षांपेक्षा जास्त आहे, अशा लोकांना एसटी भाड्यामध्ये 50 टक्के सवलत देण्यात येते. तर दुसरीकडे ज्या व्यक्तींचं वय हे 75 पेक्षा जास्त आहे, अशा व्यक्तींना एसटीचा प्रवास हा मोफत आहे.

आता सरकारने एसटीचा हा लाभ मिळवण्यासाठी NCMC कार्डची सक्ती करण्यात केली आहे. या कार्डसाठी एक सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. एक सप्टेंबरनंतर ज्या महिलांकडे एनसीएमसी कार्ड नसेल त्यांना एसटीचं पूर्ण भाडं भरावं लागेल असं एसटी महामंडळाने म्हटलं होतं. मात्र एसटी महामंडळाने NCMC कार्डची सक्ती तात्पुरती करू नये, असे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

गौरी-गणपती उत्सवाच्या काळात भाविक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून ज्यांच्याकडे एनसीएमसी कार्ड नाही अशा लोकांना देखील सवलत कायम ठेवा, असे निर्देश शेलार यांनी महामंडळाला दिले आहेत.


अजून बातम्या वाचा..

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुक जाहीर : ३ नोव्हेंबर ला मतदान – ठाकरे गट आणि शिंदे गटाची परीक्षा

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुक जाहीर : ३ नोव्हेंबर ला मतदान – ठाकरे गट आणि शिंदे गटाची परीक्षा

निवडणूक आयोगाकडून आज अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला....

read more
लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी डॉ. शेरूभाई मोमीन यांची फेर निवड

लोकशाही मराठी पत्रकार संघाच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी डॉ. शेरूभाई मोमीन यांची फेर निवड

सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी शेतमजूर अंध, अपंग,मतिमंद, अस्थिव्यंग, निराधार, मूकबधिर, कर्णबधिर,...

read more
पोषण महा २०२२ अंतर्गत अंगणवाडी मोरवाडी नाशिक येथे राबविण्यात येत आहे महिलांसाठी योग – सुज्ञा खरे मुख्यसेविका एबाविसेयो प्रकल्प नागरी नाशिक -२

पोषण महा २०२२ अंतर्गत अंगणवाडी मोरवाडी नाशिक येथे राबविण्यात येत आहे महिलांसाठी योग – सुज्ञा खरे मुख्यसेविका एबाविसेयो प्रकल्प नागरी नाशिक -२

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (नागरी )नाशिक- २ अंतर्गत अंगणवाडी केंद्र क्रमांक १० मोरवाडी...

read more
सत्यशोधक समाजाची स्थापना म्हणजे धार्मिक सुधारणांचा पाया,म.फुल्यांचे धर्मांतर हे मानवी मुक्तीचे पहिले पाऊल : शरद शेजवळ

सत्यशोधक समाजाची स्थापना म्हणजे धार्मिक सुधारणांचा पाया,म.फुल्यांचे धर्मांतर हे मानवी मुक्तीचे पहिले पाऊल : शरद शेजवळ

येवला (प्रतिनिधी) क्रांतिसूर्य म.ज्योतिबा फुले यांनी धार्मिक मक्तेदारी,एकाधिकार शाही, अनिष्ठ...

read more
.