मनमाड:- येथील व्ही. एन. नाईक हायस्कूल मध्ये शालेय पोषण आहार अंतर्गत किचन शेड मंजूर झाले असून जागेचे भूमिपूजन मनमाठ गुरुद्वाराचे प्रबंधक बाबा रणजितसिंग यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी लोक...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश
. मनमाड भाजपा तर्फे आनंद जल्लोष कार्यक्रम शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्को च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ म्हणून समावेश करण्यात आला आहे.म्हणून मनमाड शहर...
मनमाड महाविद्यालयात पेपर बॅग दिवस मोठ्या उत्साहात साजरा
. मनमाड - येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात 12 जुलै हा दिवस संपूर्ण जगभर पेपर बॅग दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतात. या दिवसाच्या औचित्य साधून...
वात्रटिका हे टीका करण्याचे उत्तम साधन – कवी हेमंत वाले
नाशिक (प्रतिनिधी) प्रत्येक व्यक्ती डोळसपणे समाजाकडे बघत असतो. दैनंदिन जीवन व्यवहारात वावरत असताना जी विसंगती दिसते तिला विनोदाची झालर दिली तर त्यातून वात्रटिकेचा जन्म होतो; असे प्रतिपादन मनमाड येथील...
नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी
नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागण मारुती जगधने ,नांदगाव आणि मनमाड शहरातून राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरून दररोज हजारो...
के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजर ."गुरु आपल्याला अज्ञानाच्या अंधारातूनज्ञानाच्या प्रकाशकडे घेऊन जातात "आषाढ महिन्याच्या पौर्णिमाला "गुरुपौर्णिमा" साजरी केली जाते....
२० वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र झाले” या संदर्भात एक मराठी वृत्तांत
नांदगांव मारुती जगधने २० वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र; राजकीय वर्तुळात खळबळ मुंबई, ता. ५ जुलै: महाराष्ट्राच्या राजकारणातील एक ऐतिहासिक क्षण म्हणून आजचा दिवस नोंदवला गेला. तब्बल २० वर्षांनंतर ठाकरे...
सेंट झेवियर हायस्कूलच्या ज्येष्ठ शिक्षिका जयश्री पारखे निवृत्त
मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूल मधील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती जयश्री पारखे मॅडम या 40 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाल्या. त्यानिमित्ताने आयोजित निरोप समारंभाच्या कार्यक्रमाप्रसंगी...
फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी — भक्ती, समर्पण आणि माणुसकीचं अनोखं पर्व! ही वारी म्हणजे पंढरपूरच्या विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी चालत...
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू
नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार राज्याचा व्यापक विकास साधण्यासाठी "विकसित महाराष्ट्र २०४७" या व्हिजन डॉक्युमेंटच्या तयारीस सुरूवात केली...
