मनमाड - महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड व राष्ट्रीय महिला आयोग नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने"क्षमता निर्माण व व्यक्तिमत्व विकास राष्ट्रीय...
महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्याचे भाग्य लाभले शेतकऱ्याला
नांदगाव : मारुती जगधने म.गांधीजींच्या पुतळ्याला वरुन विजेच्या तारांचा वेढा आणी जमिनीवर खालुन अतिक्रमणाचा वेढा असे असताना निंबायतीचे शेतकरी भरोसा आहिरे यांनी गांधीजींच्या पुण्यतिथी निमित्त पुष्प हार...
के आर टी शाळेत महात्मा गांधी यांना अभिवादन
मनमाड येथील कवी रबिन्द्रनाथ टागोर हायस्कुल वं ज्युनियर कॉलेज मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. दिपक व्यवहारे...
के आर टी शाळेत लाला लजपत राय जयंती साजरी
मनमाड येथील कवी रबिन्द्रनाथ टागोर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये लाला लजपत राय यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. दिपक व्यवहारे होते. कार्यक्रमाचे...
नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचा कार्यक्षम खासदार पुरस्कार डॉ.भारती पवार आणि कार्यक्षम आमदार पुरस्कार सुधीर मुनगंटीवार यांना प्रदान
183 वर्षा वर्षाची परंपरा असलेल्या नाशिकच्या सार्वजनिक वाचनालय या संस्थेद्वारे माजी आमदार आणि पत्रकार कैलासवासी माधवराव लिमये यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणाऱ्या कार्यक्षम खासदार आणि कार्यक्षम...
🛑 फलक रेखाटन दि. ३० जानेवारी २०२४. राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी ‘हुतात्मा दिन’
" शिक्षण ही मानवी जीवनावर दीर्घकाळ परिणाम करणारी प्रभावी प्रणाली आहे." असे सांगणारे व सत्य,अहिंसा,प्रेम,स्वच्छता,स्वावलंबन,स्वदेशी,भूतदया,व मानवतेचा मूलमंत्र देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा...
परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी उपयोगी व प्रेरणादायी :- डॉ भारती पवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा या उपक्रमाच्या सातव्या सत्रामध्ये आज देशभरातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधून येणाऱ्या परीक्षांच्या दिवसांसाठी प्रोत्साहित केले...
दोन धरणे उशाला तहान नांदगाव करांच्या घशाला
नांदगांव : मारुती जगधने नांदगाव आणी मालेगाव दोन्ही शहराना गिरणा धरणातुन पाणी पुरवठा होतो मालेगाव शहराची २५ लाख लोक संख्या असताना तेथे नियमित पाणी पुरवठा होतो पण नांदगाव शहारची लोकसंख्या सुमारे ४०...
श्री स्वामी समर्थ केंद्र आयोजित दरवर्षी होणारा कृषी महोत्सव शेतकरी बांधवांसाठी स्तुत्य उपक्रम :- डॉ भारती पवार
श्री स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख गुरूमाऊली यांच्या पुढाकाराने नाशिक येथे आयोजित जागतिक कृषी महोत्सवात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी उपस्थिती...
मनमाड महाविद्यालयामध्ये मुलींसाठी व्यक्तिमत्व विकास या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा
मनमाड महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय महिला आयोग नवी दिल्ली यांच्या वतीने मुलींसाठी व्यक्तिमत्व विकास या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन मंगळवार दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10.वाजता...
