टी २० विश्वचषक स्पर्धेचे सर्वप्रथम आपल्या नवे करण्याचा विक्रम भारताने सन २००७ साली केला होता. २५ सप्टेबर २००७ च्या दिवशी भारतीय संघाने अतिशय अटीतटीच्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव करीत विश्वचषक आपल्या नावे केले होते. आज या घटनेला १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. या युवा संघाचे नेतृत्व महेंद्रसिंघ धोनी यांनी केले होते.
बघा व्हिडिओ : आकांक्षा व्यवहारे ने पटकावले तीन सुवर्णपदके
सूवा फीजी येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ चँपियनशिप मध्ये आकांक्षा किशोर व्यवहारे हिने ४५ किलो वजनी...










