उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटत आहे. आधी त्यांनी मथुरेतून निवडणूक लढवावी असा आग्रह होत होता. मात्र, आता स्वतः आदित्यनाथ यांनीच आयोध्ये कडे त्यांचा कल असल्याचे दिल्लीतील बैठकीत स्पष्ट केले आहे.
नाशिक जिल्ह्यात सुरक्षित वाहतूक अभियानाला सुरवात
नाशिक ट्रॅफिक पोलीस आणि अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलच्या सहकार्याने नाशिक जिल्यात राबवला जाणार वाहतूक...











